जयपूर दी.१५ - पुढील 5 वर्षात भारत देशाचा पूर्ण विकास करुन अर्थव्यवस्था विश्वात तीसऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी ,देशाला जागतिक महासत्ता बनविण्यासाठी नरेंद्र मोदिंना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री केले पाहिजे.त्यासाठी रिपब्लिकन पक्षाने भाजपला राजस्थानच्या सर्व 25 जागांवर पाठिंबा दिला आहे.
1
7
19
413
0
Download Image