जयपूर दि.१५ - मोदींनी 10 वर्षाच्या काळात भरीव निधी देऊन राजस्थानचा विकास केला आहे.त्यामुळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा करिष्मा असा आहे की राजस्थानच्या वाळवंटात ही भाजप चे कमळ फुलणार आहे. राजस्थानच्या वाळवंटात विकासाची गंगा आणण्यासाठी रिपब्लिकन पक्षाने भाजपला पाठिंबा दिला आहे.
1
4
19
433
0
Download Image