आज फाल्गुन अमावस्या.. ४० दिवस अनन्वित अत्याचार करून आजच्या तिथीला औरंगझेबाने छत्रपती संभाजी महाराजांची आणि कवी कलश यांची हत्या केली.राजांनी मरण पत्करलं पण दिल्लीपुढे झुकले नाहीत. त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळो हीच प्रार्थना ..
0
0
0
16
0
Download Image