मनाचा मोठेपणा आणि संयम ठेऊन विरोधकांचाही आदर राखण्याची नैतिकता आता राजकारणात दिसत नाही, अशी खंत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री @RamdasAthawale यांनी व्यक्त केली आहे. ते आज मुंबईत, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघानं आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते.
1
8
17
340
0
Download Image
@airnews_mumbai @RamdasAthawale खरंय साहेब राजकारनी लोकांची नीतिमत्ता ढासळत चाललीय