रामराज्याचा खरा भावार्थ काय ? त्रेतायुगात एकटे श्रीराम सात्त्विक होते असे नाही, तर प्रजाही सात्त्विक होती; म्हणूनच पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, चित्त, बुद्धि आणि अहंकार यांच्यावर हृदयातील रामाचे राज्य असणे, हे खरे रामराज्य होय. अधिक माहितीसाठी: sanatan.org/mr/a/584.html
0
8
8
50
0
Download Image